हरवलेलं कोकण…

हरवलेलं कोकण… येवा कोकण आपलोच असा अस अभिमानान आम्ही सांगतो पण मुळात "माझो कोकण" माझो रवलोच नाय हा…. ह्या गोष्टीच खूप वाईट वाटत. आज माझ्या कोकणात आंब्याच्या बागेत राखणदार कोण ? "नेपाळी" रखवालदार !! अरे माझे कोकणी बांधव खय गेले मुंबईक आणि मुंबईत येवन करतत काय ? ३०००-४००० ची लाचा-याची नोकरी… अरे पण मुळात तो नेपाळी कोकणात आणतात कोण आमचे पैशेवाले बागायतदार… का तर म्हणे गावातली पोर एकतर चोरी-मारी करतात नाहीतर दादागिरी करतात… ह्या नेपाळ्यांना दादागिरी काय ते माहितच नाही आणि भुरटी चोरी ते करतच नाहीत डायरेक्ट मर्डर करून दरोडा टाकून कायमचे नेपाळ ला पळून जातात. आज माझ्या कोकणातल्या घरांची Contract कोण घेता खयचो तरी शहा, ठाकूर नायतर अजून कोण ?? आता हे लोक Contract घेतात याला माझा विरोध नाही पण… मग माझो मालवणी भाव काय करता त्या Contractor कडे गवंडीकाम करता रोजनदारीवर… आज माझ्या कोकणातील बेकरी व्यवसाय कोणाच्या "दाढीत" आहे हे सांगायला नको। जर हे "दाढीवाले" जर एवढा मोठा व्यवसाय टाकू शकतात तर माझो "कोकणी भाव" काय फक्त त्या "दाढि"...